भाषा हे संपर्काचे प्रभावी माध्यम असून भाषाच माणसाला जोडत असल्याचे म्हणत मा. मुख्यमंत्री श्री Devendra Fadnavis जी यांनी मुंबईतील सोमय्या विद्याविहारच्या मैत्रेयी हॉस्टेलचे उद्घाटन केले.